नासिक मधील विनयनगरच्या नागरिकांना आरोग्याच्या विविध प्रकारच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. ह्या भागात महानगरपालिका अक्ष्यम्य दुर्लक्ष करत आहे. ईथे भारतनगर भागातील अनधिकृत झोपडपट्टी मधिल अनधिकृत स्कॅपच्या गोडाउन मधून असंख्य खराब प्लास्टिक पिशव्या व घाण हे येथील लोकांच्या घरात येत आहे. ..त्यामुळे येथील रहिवासींच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाने बर्याचदाबर्याचदा तक्रारी केल्यावर सुध्दा कुठल्याही कार्यवाही केली नाही.
विनयनगरच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Mar 2017, 5:32 am