हरीश बड़थ्वाल
मनुष्याला भोजन मिळाले नाही तर तो जगू शकत नाही. यामागे प्रभकृपा सदैव रहावी म्हणून आध्यातमिक आणि भावनात्मक दृष्ट्या विचार करणे आश्यक असते हा विचार आहे. भोजन केल्यानंतर तृप्त होऊन भोजन करणाऱ्याला आशीर्वाद देत असतो. तृप्त होणाऱ्यापेक्षाही भोजन देणाऱ्याला त्याचे समाधान अधिक असते त्यामुळे त्याला आनंद होतो.
सर्व पंथांमध्ये खाद्यान्न तसेच अन्य वस्तूंचे दान देण्याचा गौरव केला आहे. जगात ते आपल्याला मिळालं आहे त्याच्या प्रति ऋण व्यक्त करणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. पोटभर अन्नापासून वंचित असणाऱ्यांपेक्षा उदासीन राहण्यापेक्षा जे आपलं ध्येय आहे ते गाठण्याचा प्रयत्न करणं. उपाशी पोटी भजनच काय मनुष्य काहीही करू शकत नाही. थोर विचारवंत वर्जीनिया वुल्फ यांनी सांगितल्याप्रमाणे भोजन न करताच विचार करणं, प्रेम करणं किंवा झोपणं शक्य नाही.
आपल्याकडे जे गरजेपेक्षा अधिक आहे त्यावर आपला नैतिक अधिकार नाही. जिमी कार्टर यांनी म्हटल्याप्रमाणे एक तृतीयांश जनतेकडे अगणिक संपत्ता आहे आणि दोन तृतीयांश लोकांना पोटभर अन्न मिळत नसेल तर जगात शांतता कशी नांदणार? ज्याला घेणं माहित तर देणं माहिती आहे अशा लोकांचेच जीवन चांगले असू शकते. विंस्टन चर्चील यांच्या मते, जे आपल्याला मिळालं आहे
त्यावर आपली उपजीविका चालते. पण आपण जितकं इतरांना देतो त्यानुसारच आपले जीवनमान सुधारते आणि जीवनाचे सार्थक होते. दान प्रथा विरोधी एक विचारधारा ही देखील आहे की, अकर्मण्यता आणि पारिवारिकतेला प्रोत्साहन देते.
देश विदेशात अनेक धर्मादाय, स्वयंसेवी आणि खाजगी संस्था, काही व्यक्तीगत स्तरावर नियमितपणे विशेषत: रुग्णालयात किंवा धार्मिक स्थळांजवळ निःशुल्क भोजन वितरणाचे काम करतात. नवरात्र किंवा अन्य सण समारंभाच्या वेळी सार्वजनिक प्रसादाचे वितरण गरजूंना भोजन दिले जाते. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात चोवीस तास भक्तांना प्रसाद म्हणजे पूर्ण भोजनाची व्यवस्था आहे. भोजन दान करण्याचे जे महात्म्य आहे त्याअनुषंगाने मदर तेरेसा म्हणत असतं, तुम्ही शंभरजणांना नाही तर एकाला नक्कीच जेवू घालू शकता.
मनुष्याला भोजन मिळाले नाही तर तो जगू शकत नाही. यामागे प्रभकृपा सदैव रहावी म्हणून आध्यातमिक आणि भावनात्मक दृष्ट्या विचार करणे आश्यक असते हा विचार आहे. भोजन केल्यानंतर तृप्त होऊन भोजन करणाऱ्याला आशीर्वाद देत असतो. तृप्त होणाऱ्यापेक्षाही भोजन देणाऱ्याला त्याचे समाधान अधिक असते त्यामुळे त्याला आनंद होतो.
सर्व पंथांमध्ये खाद्यान्न तसेच अन्य वस्तूंचे दान देण्याचा गौरव केला आहे. जगात ते आपल्याला मिळालं आहे त्याच्या प्रति ऋण व्यक्त करणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. पोटभर अन्नापासून वंचित असणाऱ्यांपेक्षा उदासीन राहण्यापेक्षा जे आपलं ध्येय आहे ते गाठण्याचा प्रयत्न करणं. उपाशी पोटी भजनच काय मनुष्य काहीही करू शकत नाही. थोर विचारवंत वर्जीनिया वुल्फ यांनी सांगितल्याप्रमाणे भोजन न करताच विचार करणं, प्रेम करणं किंवा झोपणं शक्य नाही.
आपल्याकडे जे गरजेपेक्षा अधिक आहे त्यावर आपला नैतिक अधिकार नाही. जिमी कार्टर यांनी म्हटल्याप्रमाणे एक तृतीयांश जनतेकडे अगणिक संपत्ता आहे आणि दोन तृतीयांश लोकांना पोटभर अन्न मिळत नसेल तर जगात शांतता कशी नांदणार? ज्याला घेणं माहित तर देणं माहिती आहे अशा लोकांचेच जीवन चांगले असू शकते. विंस्टन चर्चील यांच्या मते, जे आपल्याला मिळालं आहे
त्यावर आपली उपजीविका चालते. पण आपण जितकं इतरांना देतो त्यानुसारच आपले जीवनमान सुधारते आणि जीवनाचे सार्थक होते. दान प्रथा विरोधी एक विचारधारा ही देखील आहे की, अकर्मण्यता आणि पारिवारिकतेला प्रोत्साहन देते.
देश विदेशात अनेक धर्मादाय, स्वयंसेवी आणि खाजगी संस्था, काही व्यक्तीगत स्तरावर नियमितपणे विशेषत: रुग्णालयात किंवा धार्मिक स्थळांजवळ निःशुल्क भोजन वितरणाचे काम करतात. नवरात्र किंवा अन्य सण समारंभाच्या वेळी सार्वजनिक प्रसादाचे वितरण गरजूंना भोजन दिले जाते. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात चोवीस तास भक्तांना प्रसाद म्हणजे पूर्ण भोजनाची व्यवस्था आहे. भोजन दान करण्याचे जे महात्म्य आहे त्याअनुषंगाने मदर तेरेसा म्हणत असतं, तुम्ही शंभरजणांना नाही तर एकाला नक्कीच जेवू घालू शकता.