नवी दिल्लीः केंद्रातील मोदी सरकारने रस्ते अपघाताला आळा बसावा यासाठी बीआयएस सर्टिफिकेशन (BIS Certification) च्या हेलमेटची विक्री आणि बनवणे बंधनकारक केले आहे. रस्ते वाहन आणि राज मार्ग मंत्रालयाने हेलमेट फॉर राइडर्स ऑफ टू व्हीलर्स मोटर व्हीकल (क्वॉलिटी कंट्रोल) अंतर्गत एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. यानुसार, केवळ बीआयएस सर्टिफिकेशन (BIS Certification)च्या हेलमेटची यापुढे विक्री करता येणार आहे.
वाचाः Innova Crysta Facelift भारतात लाँच, जाणून घ्या सर्व व्हेरियंट्सची किंमत
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, देशात हलक्या हेलमेटसाठी एक रोड सेफ्टी वर एक समिती बनवण्यात आली होती. समितीत एम्स डॉक्टर आणि बीआयएसच्या अधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील जाणकारांचा समावेश होता. मार्च २०१८ मध्ये बनवण्यात आलेल्या या समितीत हलक्या आणि गुणवत्तापूर्ण हेलमेट बनवण्याची शिफारस करण्यात आली होती. आता या शिफारशीला रस्ते वाहन आणि राजमार्ग मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. तसेच मंत्रालयाने ताजे आदेश जारी केले आहेत.
वाचाः जबरदस्त संधीः MG च्या कारवर पहिल्यांदा मिळतोय डिस्काउंट
सुप्रीम कोर्टाने सुद्धा हेच सांगितले होते की, दुचाकी वाहन चालकांना हेलमेट घालणे जरुरी आहे. समितीच्या शिफारसीच्या आधारावर बीआयएस ने हलके आणि गुणवत्ता पूर्ण हेलमेट संबंधी संशोधन केले आहे. आकड्यानुसार, देशात वर्षाला १.७ कोटी दुचाकीचे उत्पादन होत असते. सरकारच्या या नवीन आदेशानुसार, देशता आता केवळ बीआयएस प्रमाणित हेलमेटची विक्री करता येणार आहे. सरकारकडून सांगण्यात आले आहे की, यामुळे देशात कमी गुणवत्तेचे टूव्हीलर हेलमेटच्या विक्रीवर परिणाम होऊन ती कमी होईल तसेच दुचाकीचे होणाऱ्या दुर्घटना कमी होतील.
वाचाः Ola Electric Scooters भारतात लवकरच होणार लाँच, कमी किंमतीत जास्त मायलेज
वाचाः या कारवरून ट्विटरवर मारुती सुझुकी-टाटा मोटर्समध्ये खडाजंगी, जाणून घ्या कारण
वाचाः KTM 250 Adventure भारतात लाँच, किंमत २.४८ लाख रुपये
वाचाः Dio Repsol Honda एडिशन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत-खास फीचर्स
वाचाः Innova Crysta Facelift भारतात लाँच, जाणून घ्या सर्व व्हेरियंट्सची किंमत
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, देशात हलक्या हेलमेटसाठी एक रोड सेफ्टी वर एक समिती बनवण्यात आली होती. समितीत एम्स डॉक्टर आणि बीआयएसच्या अधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील जाणकारांचा समावेश होता. मार्च २०१८ मध्ये बनवण्यात आलेल्या या समितीत हलक्या आणि गुणवत्तापूर्ण हेलमेट बनवण्याची शिफारस करण्यात आली होती. आता या शिफारशीला रस्ते वाहन आणि राजमार्ग मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. तसेच मंत्रालयाने ताजे आदेश जारी केले आहेत.
वाचाः जबरदस्त संधीः MG च्या कारवर पहिल्यांदा मिळतोय डिस्काउंट
सुप्रीम कोर्टाने सुद्धा हेच सांगितले होते की, दुचाकी वाहन चालकांना हेलमेट घालणे जरुरी आहे. समितीच्या शिफारसीच्या आधारावर बीआयएस ने हलके आणि गुणवत्ता पूर्ण हेलमेट संबंधी संशोधन केले आहे. आकड्यानुसार, देशात वर्षाला १.७ कोटी दुचाकीचे उत्पादन होत असते. सरकारच्या या नवीन आदेशानुसार, देशता आता केवळ बीआयएस प्रमाणित हेलमेटची विक्री करता येणार आहे. सरकारकडून सांगण्यात आले आहे की, यामुळे देशात कमी गुणवत्तेचे टूव्हीलर हेलमेटच्या विक्रीवर परिणाम होऊन ती कमी होईल तसेच दुचाकीचे होणाऱ्या दुर्घटना कमी होतील.
वाचाः Ola Electric Scooters भारतात लवकरच होणार लाँच, कमी किंमतीत जास्त मायलेज
वाचाः या कारवरून ट्विटरवर मारुती सुझुकी-टाटा मोटर्समध्ये खडाजंगी, जाणून घ्या कारण
वाचाः KTM 250 Adventure भारतात लाँच, किंमत २.४८ लाख रुपये
वाचाः Dio Repsol Honda एडिशन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत-खास फीचर्स