मुंबई : शेअर बाजारातील १० शीर्षस्थ कंपन्यांपैकी चार कंपन्यांच्या बाजारमूल्यात गेल्या आठवड्यात ५५,६८२ कोटी रुपयांनी घट झाली. यामध्ये टीसीएसला सर्वाधिक झळ बसली. एचयूएल, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयटीसी या कंपन्यांनीदेखील बाजार भांडवल गमावले. उर्वरित सहा कंपन्या मात्र ५४,८७५ कोटी रुपयांनी बाजार भांडवल वाढवण्यात यशस्वी ठरल्या.
भांडवल घटले
शेअर बाजारातील १० शीर्षस्थ कंपन्यांपैकी चार कंपन्यांच्या बाजारमूल्यात गेल्या आठवड्यात ५५,६८२ कोटी रुपयांनी घट झाली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Nov 2019, 5:58 am