अ‍ॅपशहर

गोल्ड ईटीएफमधून ५०० कोटी बाहेर

गोल्ड ईटीएफला गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यात सातत्याने अपयश येत आहे. यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या काळात गोल्ड ईटीएफमधून गुंतवणूकदारांनी ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढून घेतली आहे.

Maharashtra Times 12 Dec 2017, 3:00 am
नवी दिल्ली ः गोल्ड ईटीएफला गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करण्यात सातत्याने अपयश येत आहे. यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या काळात गोल्ड ईटीएफमधून गुंतवणूकदारांनी ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढून घेतली आहे. ही माहिती म्युच्युअल फंडांची मध्यवर्ती संघटना असलेल्या ‘अॅम्फी’ने दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम gold etf
गोल्ड ईटीएफमधून ५०० कोटी बाहेर


गेल्या चार आर्थिक वर्षांपासून गोल्ड ईटीएफला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. २०१६-१७मध्ये या ईटीएफमधून ७७५ कोटी, २०१५-१६मध्ये ९०३ कोटी, २०१४-१५मध्ये १४७५ कोटी तर त्यापूर्वी २०१३-१४मध्ये २२९३ कोटी रुपये गुंतवणूकदारांनी काढून घेतले होते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज