नवी दिल्ली: करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या लॉकडाउन काळात अनेक ठिकाणी कर्मचारी कपात आणि पगार कपात सुरू आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटात फक्त मोठ्या कंपन्या नाही तर अनेक देशांच्या अर्थव्यवस्था घसरणीला लागल्या आहेत. करोनाचे संकट कधी दूर होईल आणि आर्थिक तसेच आरोग्य पातळीवर गोष्टी सुरळीत कधी होतील याची सर्वाच वाट पाहत आहेत.
वाचा- भयानक; ही कंपनी कर्मचाऱ्यांना ५ वर्षासाठी विना पगार सुट्टीवर पाठवणार!
आर्थिक पातळीवर सध्याचे वातावण निराश करणारे असले तरी भविष्यातील चित्र वेगळे असेल, असा सांगणारा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. २०२२ पर्यंत जगभरात तब्बल १३.३ कोटी रोजगार उपलब्ध होतील. एका स्वयंसेवी संस्थेने मंगळवारी यासंदर्भातील अहवाल जाहीर केला.
वाचा- इंदिरा गांधींच्या 'त्या' एका निर्णयाने रिलायन्सचे नशिब बदलले!
अभ्यासक्रम पातळीवर सध्या जे शिकवले जात आहे आणि प्रत्यक्षात व्यवहारात ज्याची आवश्यकता आहे या दोन्हीत मोठा फरक आहे. देशातील युवकांना डिजिटल आणि इंग्रजीबाबत साक्षर करण्याची गरज असल्याचे यात म्हटलय. पुढील काही वर्षात हरित उर्जा, तंत्रज्ञान आदी क्षेत्रात रोजगाराच्या अधिक संधी असतील.
वाचा-
आता अंबानी मैदानात ; चिनी टेलिकॉम कंपन्यांना रोखणार
वाचा- भयानक; ही कंपनी कर्मचाऱ्यांना ५ वर्षासाठी विना पगार सुट्टीवर पाठवणार!
आर्थिक पातळीवर सध्याचे वातावण निराश करणारे असले तरी भविष्यातील चित्र वेगळे असेल, असा सांगणारा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. २०२२ पर्यंत जगभरात तब्बल १३.३ कोटी रोजगार उपलब्ध होतील. एका स्वयंसेवी संस्थेने मंगळवारी यासंदर्भातील अहवाल जाहीर केला.
वाचा- इंदिरा गांधींच्या 'त्या' एका निर्णयाने रिलायन्सचे नशिब बदलले!
अभ्यासक्रम पातळीवर सध्या जे शिकवले जात आहे आणि प्रत्यक्षात व्यवहारात ज्याची आवश्यकता आहे या दोन्हीत मोठा फरक आहे. देशातील युवकांना डिजिटल आणि इंग्रजीबाबत साक्षर करण्याची गरज असल्याचे यात म्हटलय. पुढील काही वर्षात हरित उर्जा, तंत्रज्ञान आदी क्षेत्रात रोजगाराच्या अधिक संधी असतील.
वाचा-
आता अंबानी मैदानात ; चिनी टेलिकॉम कंपन्यांना रोखणार