अ‍ॅपशहर

'अर्थसाक्षरता हवी अभ्यासक्रमात'

सर्वसामान्यांना अर्थसाक्षर करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था, यंत्रणा प्रयत्न करत असले तरी, अर्थसाक्षरता शालेय वयापासूनच मनावर बिंबवण्याची गरज आहे. त्यामुळे हा विषय म्हणून शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी येथे शुक्रवारी व्यक्त केले.

Maharashtra Times 30 Apr 2016, 3:00 am
वृत्तसंस्था, भोपाळ सर्वसामान्यांना अर्थसाक्षर करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था, यंत्रणा प्रयत्न करत असले तरी, अर्थसाक्षरता शालेय वयापासूनच मनावर बिंबवण्याची गरज आहे. त्यामुळे हा विषय म्हणून शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, असे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी येथे शुक्रवारी व्यक्त केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम rajan stresses need for financial literacy
'अर्थसाक्षरता हवी अभ्यासक्रमात'


दोन दिवसांच्या विशेष भेटीवर गव्हर्नर येथे आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी मध्य प्रदेशच्या प्रगतीची स्तुतीही केली. राज्यांची पत मोजताना ती त्यांच्या आर्थिक स्थितीवर मोजली जावी, असेही ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज