नादारी आणि दिवाळखोरी कायदा अंमलात आल्यापासून बुडीत कर्जांचे प्रमाण कमी होत चालले असून या संकटावर मात करणे शक्य आहे, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही रिझर्व्ह बँकेची प्रशंसा केल्याचे त्यांनी नमूद केले.
नादारी आणि दिवाळखोरी कायदा अंमलात आल्यापासून
नादारी आणि दिवाळखोरी कायदा अंमलात आल्यापासून बुडीत कर्जांचे प्रमाण कमी होत चालले असून या संकटावर मात करणे शक्य आहे, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त ...
Maharashtra Times 13 Jun 2018, 4:00 am