शिलाविहारः कचरा रस्त्यावर फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची करण्याची गरज आहे. शिलाविहार भागात घंटागाडया चालू होऊनही नागरिक अद्यापही मोकळया भूखंडावर कचरा फेकत आहेत. घंटागाडया उशिरा येतात, म्हणून नागरिक खुल्या जागेवर कचरा फेकत असून त्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. घंटागाडयांची संख्या वाढवल्यास व वेळेत बदल केल्यास ही समस्या निर्माण होणार नाही. - महावीर पोखरणा......
कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Nov 2019, 5:44 am