अतिक्रमण निर्मुलन मोहिम राबवताना सरसकट कारवाई होणे अपेक्षित आहे. बऱ्याचदा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या अतिक्रमण धारकांवर कारवाई केली जाते. परंतु, याशिवाय अन्य मोठी अतिक्रमणे आहेत. तसेच पक्की बांधकाम केलेली अतिक्रमणेही काढायला हवीत. परंतु, तसे होताना दिसत नाही. अतिक्रमण मोहिम राबवताना प्रशासनाने पूर्ण माहिती घेऊनच पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे.
सरसकट कारवाई करावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Dec 2019, 5:44 am