वाढलेल्या झाडाच्या फांद्या तोडून रस्त्याचे बाजूला टाकल्या जातात.ह्या फांद्या दहा दिवसांपूर्वी तोडल्या आहेत.पालिकेने ह्या कच्र्या ची वेगळी विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.शहरात अनेक ठिकाणी वीज वितरण कंपनीचे कर्मचारी ह्या फांद्या तोडून टाकतात.आसा नवीन कचरा ताबडतोब उचलणे आवश्यक आहे.
सगळेच अर्धवट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Oct 2019, 5:45 am