ह्या दोन महिन्यात atm मशीन पळवून नेण्याचे प्रकार नगर जिल्हा मध्ये घडले आहेत.अनेक बँका तिथे सुरक्षा रक्षक कायम स्वरुपी नेमत नाही त.याचा फायदा चोरटे घेत आहेत.पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवणे गरजेचे आहे.कारण एवढे मोठे मशीन पळवून नेणे अवघड आहे आणि वेळखाऊ आहे.पोलिसांनी रात्रीची गस्त धोरणाने केली तर नक्कीच ह्या घटना निश्चित कमी होतील.
सावधगिरी हवी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jun 2019, 5:41 am