अ‍ॅपशहर

बायपासची दुरवस्था

Maharashtra Times 23 Apr 2017, 11:28 am
नगरच्या बाह्यवळण रस्त्याची परिस्थितीत सुधारण्यापेक्षा दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. पुणे ते मनमाड रोड जोडणारा बायपास खूपच खराब झाला आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या अवजड वाहनांची संख्याही जास्त आहे. छोटे वाहने तर या रस्त्याने जाऊच शकत नाहीत, अशी त्याची अवस्था झाली आहे. असे असूनही प्रशासनाकडून त्याच्या दुरूस्तीकडे का दुर्लक्ष केले जात आहे, ते कळत नाही. बायपासमुळे शहरातील अपघात व्हावेत, अशी अपेक्षा होती. मात्र बायपासच खराब झाल्याने त्यावरच अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम bypass road issue
बायपासची दुरवस्था



- अभिषेक शेटे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज