नगरः बंद पडलेली रस्त्याची कामे आता सुरू होऊ लागली असून त्यात यंत्रसामुग्रीचा वापर वाढत आहे. पण हे काम सुरू असताना नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी ती रात्रीच्या वेळी करणे गरजेचे आहे. त्यामुळे कामाचा दर्जा चांगला राहिल. कारण बऱ्याचवेळा काम सुरू असतानाच नागरिकांकडून रस्त्याचा वापर केला जातो. आनंदऋषी हॉस्पिटल ते माणिकनगर या रस्त्याचे काम बुधवारी सकाळी सुरू असताना सु्दधा हेच दृश्य दिसत होते. - दिनेश कुलकर्णी......
कामाची पद्धत बदलावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 May 2019, 5:42 am