नगरः उन्हाळ्यात सगळीकडे ताक पिण्यासाठी गर्दी होत असते. मात्र सध्या केवळ अत्यावश्यक सेवा सुरू असून त्यामध्येही भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. त्यामुळे या व्यवसायाकडे अनेकजण वळू लागले आहेत. उपासमार होऊ नये, म्हणून एका ताक विक्रेत्याने त्याच्या गाडीवरील ताकाचा बोर्ड तसाच ठेऊन भाजी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. - दिनेश कुलकर्णी
व्यवसायात झाला बदल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Apr 2020, 5:30 am