इमामपूर घाटामध्ये नुकताच एका बसने पेट घेतला होता. सध्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा घटना वाढण्याची शक्यता आहे. तसेच शाळांना पाच मे रोजी सुट्ट्या लागणार असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ऐन उन्हाळ्यात शाळेत जाण्यासाठी स्कूलबस अथवा रिक्षांचा आधार घ्यावा लागतो. मुलांच्या सुरक्षेचा विचार करून निदान स्कूलबस व रिक्षाचालकांनी आपल्या गाड्यांची तपासणी करून घेण्याची गरज आहे.
- दिनेश कुलकर्णी
- दिनेश कुलकर्णी