अ‍ॅपशहर

पाणी गळतीची समस्या सोडवावी

Maharashtra Times 20 Mar 2017, 1:41 pm
शहरामध्ये मुळा धरणातून पाणी पुरवठा करण्यात येत असताना दररोज लाखो लिटर पाण्याची गळती होत आहे. मागील वर्षी जिल्ह्याला दुष्काळाचा सामना करावा लागला होता. पुन्हा दुष्काळजन्य परिस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी निदान शक्य असेल तेथे पाण्याची गळती रोखण्याचा प्रयत्न प्रशासनाने करण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dameged water system
पाणी गळतीची समस्या सोडवावी


- उदय भणगे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज