नगरः आगडगाव घाटामध्ये डोंगरावरून दगड रस्त्यावर पडण्याचे प्रकार वाढले आहेत. वादळी वारे, जोरदार पावसाने हजेरी लावल्यास घाटामध्ये दरड कोसळण्याची धोका असून त्यामुळे अपघात होण्याचा शक्यता आहे. त्यामुळे येथील धोकादायक दरड काढणे गरजेचे असून संबंधित यंत्रणेने पावसाळ्यापूर्वी हे काम करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी स्थानिक नागरिकांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. - अबुजर सय्यद .....
धोकादायक दरड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 May 2019, 5:40 am