नगरः दुचाकी वाहनांचा उपयोग सर्रास मोठमोठ्या वस्तू घेऊन जाण्यासाठी केला जातो आहे. ही धोकादायक वाहतूक अपघाताला कारणीभूत ठरत आहे. परंतु त्यानंतरही पोलिसांकडून ठोस कारवाई केली जात नसल्याची परिस्थिती आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार धोकादायक वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करावी. - शहाजान शेख
धोकादायक वाहतूक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Feb 2018, 5:37 am