नगरः शेतकऱ्याच्या कर्जमाफीची घोषणा राज्य सरकारने शनिवारी केली आहे. या घोषणेमुळे निश्चितच शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. नगर शहरातील गाडगीळ पटांगण येथे रविवारी भाजी विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांमध्येही या कर्जमाफीबाबत चर्चा होती. कर्जमाफीची घोषणा झाल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. - दिनेश कुलकर्णी....
शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीची चर्चा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Dec 2019, 5:45 am