शहरात अनेक ठिकाणी अतिक्रमणे काढताना भेदभाव केला जात असल्याचे दिसते. या मोहिमेत कोणत्याही परिस्थितीत राजकीय हस्तक्षेप सहन करता कामा नये. न्यायाने व समजूतदारपणाने अतिक्रमणे हटवली पाहिजेत. सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास होणार नाही याचीही काळजी घेतली पाहिजे. अतिक्रमणे पुन्हा होणार नाहीत याकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
अतिक्रमण हटाव मोहिमेत भेदभाव नको
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Dec 2019, 5:43 am