नगरः कृषी माल घेऊन ग्रामीण भागातील शेतकरी रात्री अपरात्री आल्यानंतर त्यांच्या निवासाची सोय व्हावी, म्हणून नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीने दहा वर्षांपूर्वी शेतकऱ्यांच्या निवासासाठी समितीमध्ये शेतकरी भवनाची निर्मिती केली. परंतु त्याबाबत अनेकांना माहिती नसल्याने त्याचा फारसा उपयोग होत नाही. - महावीर पोखरणा
जनजागृती करण्याची गरज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Apr 2018, 5:34 am