माळीवाडा: बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरच मुख्य जलवाहिनीला चुकीच्या पद्धतीने पाइप जोडून पाणी घेतले जात आहे. याप्रकारात महापालिकेने लक्ष घालण्याची गरज आहे. यामुळे पाण्याचा अपव्यय होत असून चुकीच्या पद्धतीने नळजोडणी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे. -महावीर पोखरणा
पाण्याचा अपव्यय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Mar 2018, 5:31 am