नगरः उन्हाळ्यात ग्रामीण भागात पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवते. मात्र, नगर शहरामध्ये बहुतांश ठिकाणी पाण्याची गळती होत असून हजारो लिटर पाणी दररोज वाया जात आहे. या पाण्यामुळे रस्ते खराब होत आहेत. त्यामुळे पाण्याची गळती रोखण्याची गरज आहे. - शहाजान शेख
पाण्याची गळती रोखावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Apr 2018, 5:40 am