शहरातील तारकपूर बसस्थानका शेजारील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जातो. रस्त्यात पाणी साचते. त्यामुळे येथे दुर्गंधी सुटली आहे. कचरा थेट रस्त्यावर आला आहे. या भागात हा त्रास कायमचाच आहे. या भागात सफाईकडे दुर्लक्ष झाले आहे.
कचऱ्यामुळे दुर्गंधी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Sep 2018, 5:36 am