नगरः शहरामध्ये रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. पावसामुळे हा कचरा भिजून त्याची परिसरामध्ये दुर्गंधी सुटते, व त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. ही समस्या सोडवण्यासाठी व्यापक स्वरुपात जनजागृती करावी. तसेच संबंधित यंत्रणेने योग्य उपाययोजना कराव्यात. - शफाकत सय्यद
रस्त्यावर कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Nov 2019, 5:48 am