अ‍ॅपशहर

कचरा पेटवल्यामुळे त्रास

Maharashtra Times 15 May 2017, 2:48 pm
कचरा टाकण्यासाठी महापालिकेने शहर व उपनगरामध्ये ठिकठिकाणी कचराकुंडी ठेवल्या आहेत. परंतु बऱ्याचवेळा नागरिक कचरा हा रस्त्यावरच टाकतात. काही नागरिक तर हा कचरा पेटवून देत असल्यामुळे प्रदूषणाची समस्या निर्माण होते. हे प्रकार थांबण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची गरज आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम garbage problem
कचरा पेटवल्यामुळे त्रास


- उदय भणगे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज