बुरुडगाव रोडः या भागात एका लग्न समारंभात अक्षता म्हणून ज्वारी किंवा तांदूळ यांचा वापर न करता फुलांचा वापर करण्यात आला. अक्षता म्हणून टाकलेले ज्वारी, तांदूळ हे नंतर लग्नासाठी आलेल्या मंडळीच्या पायाखाली येतात, व त्याचा उपयोगही होत नाही. त्यामुळे अक्षता म्हणून फुलांचा वापर करण्याचा उपक्रम हा नक्कीच चांगला असून त्याचे समाजात अनुकरण होण्याची गरज आहे. - अरविंद मुनगेल
चांगला उपक्रम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Feb 2020, 5:47 am