नगरः येथील मंगळवार बाजारमधील बहुतांश पथदिवे हे बऱ्याचदिवसांपासून बंद आहेत. तसेच याभागात डासांचा प्रार्दुभाव सुद्धा वाढला आहे. येथील समस्या सोडवण्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागाने पुढाकार घेण्याची गरज आहे. तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून येथील पथदिवे लवकरात लवकर सुरू करण्यात यावेत. - संजोग सुडके
पथदिवे दुरुस्त करावेत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Oct 2019, 5:43 am