स्वस्तिक चौकः स्वस्तिक चौक ते एलआयसी कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे रात्री या परिसरात अंधार पडत असून तळीरामाचा वावर ही वाढलेला आहे. रात्री अंधाराच्या साम्राज्यामुळे वृध्द, महिलांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी येथील पथदिवे तातडीने सुरू करण्यात यावेत. - महावीर पोखरणा
पथदिवे सुरू करावेत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Mar 2020, 5:44 am