शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. रस्त्यांना खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. वारंवार दुरुस्ती केल्यानंतरही काही दिवसांतच रस्ते पुन्हा खराब होत आहेत. शहरातील रासनेनगर येथील रस्ताही खराब झाला आहे. या रस्त्यातील खड्डा असा खडी टाकून बुजवला असला तरी या खडीमुळे रस्ता अधिकच खराब झाला आहे. खडी रस्त्यावर पसरली आहे.
रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Oct 2018, 5:37 am