आपल्या देशाचा राष्ट्रध्वज, राजमुद्रा ही राष्ट्रीय प्रतिके आहेत. या प्रतिकांचा सन्मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. यासाठी सरकारने नियमही तयार केले आहेत. या नियमांच्या अंमलबजावणीत मात्र त्रुटी दिसतात. या नियमांची प्रभावी अंमलबजावणी होत नाही. नागरिकांनी या राष्ट्रीय प्रतिकांचा सन्मान राखणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावेत. तसेच या राष्ट्रीय प्रतिकांबाबत माहिती देण्यात येऊन याबाबत असलेल्या नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.
नियमांची अंमलबजावणी आवश्यक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Aug 2019, 5:45 am