भिंगारः या भागात असणाऱ्या कर्मचारी वसाहतीच्या संरक्षक भिंतीजवळच नागरिक कचरा आणून टाकत असून तो कचरा तेथेच पेटवून दिला जात आहे. तसेच येथील संरक्षक भिंत तुटली असून तिची दुरावस्था झाली आहे. तरी या भिंतीची लवकरात लवकर दुरुस्ती करणे गरजेचे आहे. - शहाजान शेख
संरक्षक भिंतीची दुरुस्ती करावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Apr 2019, 5:46 am