नगर शहरातील लोकसंख्येचा विचार केल्यास प्रत्येक उपनगरासाठी दोन याप्रमाणे अग्निशमन बंब व आधुनिक अग्निशमन यंत्रणा अग्निशमन विभागाकडे असावी. या विभागातील मनुष्यबळ वाढवण्यात यावे, पण त्यामध्ये जास्तीतजास्त कर्मचारी हे प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. याशिवाय आगीच्या घटना घडूच नयेत, यासाठी सातत्याने जनजागृती करण्याची गरज आहे. प्रभागनिहाय, शाळा-महाविद्यालयांमध्ये विविध शिबिरे घेतल्यास नक्कीच फायदा होईल. - निलेश नेवासकर
मनुष्यबळ वाढवण्यात यावे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Jul 2019, 5:41 am