नगरः शहरातील शरण मार्केटमधील गाळे नुकतेच पाडण्यात आले आहेत. रस्त्यावर थांबणाऱ्या फेरीवाल्यांसाठी हे गाळे १९ वर्षांपूर्वी बांधण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्न सुटला नाही. आजही शहरातील बहुतांश भागात फेरीवाले बसत आहेत. त्यांचा वाहतुकीला अडथळा होत आहे. फेरीवाल्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना आवश्यक आहे. - दिनेश कुलकर्णी.....
उपाययोजना आवश्यक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jul 2019, 5:43 am