नगरः गॅस सिलेंडर रिकामे झाल्यानंतर बऱ्याचवेळा त्यामध्ये शिल्लक असणारा थोडाफार गॅस बाहेर यावा, यासाठी सिलेंडरची टाकी गरम पाण्यात ठेवली जाते. परंतु यामुळे अपघात होण्याचा धोकाही आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. कारण यामुळे एखादी आगीची दुर्घटना झाल्यास त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. - महावीर पोखरणा.....
जनजागृती करण्याची गरज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jul 2019, 5:42 am