नगरः बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली होती. परंतु केवळ कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही, तर वाहतुकीबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. कारण बेशिस्त वाहनचालकांमुळे शहरामध्ये सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. - दिनेश कुलकर्णी
जनजागृती करण्याची गरज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 May 2018, 5:31 am