नगरः बाजार समितीत तालुक्याच्या सर्व भागातून शेतकरी आपला माल विक्रीसाठी आणत असतात. मात्र, येणाऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कोणत्याही सुविधा देण्यात आलेल्या नाहीत. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मध्यरात्री पासूनच भाजीपाला, फळे यांची आवक चालू असते. त्यामुळे हा भाजीपाला सुरक्षित ठेवण्याकरिता शेड तयार करण्याची येथे खरी गरज आहे. - महावीर पोखरणा
शेड उभारण्याची गरज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Feb 2020, 5:45 am