अ‍ॅपशहर

कचऱ्यासंबंधी शिस्त हवी

Maharashtra Times 23 Mar 2017, 11:00 am
कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी नागरिकांकडून कचराकुंडीची मागणी केली जाते. मात्र, कचराकुंडी असलेल्या ठिकाणी नागरिक कुंडीत कचरा टाकतातच असे नाही. स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी नागरिकांची ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. शहरात ठिकठिकाणी कचराकुंड्या रिकाम्या आणि त्याभोवती कचरा पडलेला, असे दृष्य पहायला मिळते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम needs of garbage management
कचऱ्यासंबंधी शिस्त हवी


- अरविंद मुनगेल

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज