एमआयडीसीएमआयडीसीमध्ये नगर-मनमाड महामार्गालगत भाजी मंडई भरते. हा रस्ता प्रचंड वर्दळीचा आहे. भाजी घेण्यासाठी येणारे ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे अपघाताची शक्यता असते. शिवाय भरधाव वेगाने येणारी वाहने मंडईत घुसण्याचाही धोका आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी ही मंडई हलविण्यात आली होती. मात्र, आता ती पुन्हा सुरू झाली आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.- फय्याज खान
भाजी मंडईकडे दुर्लक्ष
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Oct 2017, 5:31 am