नगरः नगर-औरंगाबाद रस्त्यावर एक बस बंद पडली होती. रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या या बसमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडीची सुद्धा समस्या निर्माण होत होती. गाडी बंद पडल्यानंतर ती रस्त्याच्या कडेला नेणे गरजेचे आहे. जेणेकरून अशा समस्या निर्माण होणार नाहीत. - संजोग सुडके
वाहतुकीला अडथळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Feb 2020, 5:44 am