गोकुळनगर परिसरातील काही भागातील पथदिवे बंद असतात. त्याच परिसरातून ओढा वाहत आहे व् त्याला नेहमीप्रमाने कठड़े सुद्धा नाहीत.हा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ओढ्याच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्याला कठड़े नाहित हे वारंवार सांगून सुद्धा काम केले जात नाही.परिसरातील नागरिकांच्या मनात आधीच मेन रस्ता नीट नसल्याचा क्रोध आहे त्यात अजुन हे भर घालतायेत.लवकरात लवकर पथदिवे सुरु करावेत आणि रस्त्याच्याकड़ेला कठड़े बसवावेत.
गोकुळनगर विभागातील काही भागातील पथदिवे बंद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 May 2017, 5:37 am