अ‍ॅपशहर

डांबराचा त्रास

Maharashtra Times 25 Oct 2016, 12:15 pm
नगर : रस्त्याचे डांबरीकरण सुरू असताना काही काळ वाहतूक वळविणे गरजेचे असते. मात्र, नगर शहरात वाहतूक सुरू असतानाच रस्त्यावर डांबर टाकण्यात येते. त्यावर वाहने गेल्याने टायर खराब होतात, शिवाय चाकांना चिकटून डांबर गेल्याने कामाच्या दर्जावरही परिणाम होऊ शकतो. वर्दळीच्या रस्त्यावर अपघात होण्याचीही शक्यता असते. अनेकदा दुचाकी वाहने डांबरावरून घसरतात. मात्र, संबंधित यंत्रणा आणि काम करणारे कर्मचारीही वाहतूक वळविण्याकडे दुर्लक्ष करतात.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pitch troubles
डांबराचा त्रास



- प्रणव दिकोंडा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज