नगरः वीज वितरण कंपनीस होणाऱ्या तोट्याचे मुख्य कारण वीज चोरी व वीज गळती आहे. अनेक ठिकाणी वीजवाहक तारेवर आकडा टाकून वीज चोरी करीत होते. त्यामुळे महावितरणने ज्याठिकाणी वीज चोरीचे प्रमाण जास्त आहे, तेथे पुर्वीच्या तारा काढून भूमिगत केबल टाकल्या आहेत. त्याचबरोबर वीज मीटर जवळ असलेल्या विजेच्या खांबावर बॉक्समध्ये बसवले आहेत. यामुळे नक्कीच वीजचोरीस आळा बसेल. - शहाजान शेख
वीज चोरीस आळा बसेल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Nov 2019, 5:45 am