अ‍ॅपशहर

आगीचा धोका ओळखा

Maharashtra Times 22 Apr 2017, 2:01 pm
कचरा पेटविण्याची नागरिकांची सवय जात नाही. सध्याच्या कडक उन्हाळ्यात ती धोकादायक ठरू शकते. वाढत्या तापमानामुळे कचऱ्याला लावलेली आग अन्यत्र पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या बाजूला, मोकळ्या जागेत, झाडाझुडपात टाकलेला कचरा पेटविण्यात येतो. तेथे त्याला आग लावल्यास ती पसरत जाऊन मोठा धोका संभंवतो. त्यामुळे किमान उन्हाळ्याच्या दिवसांत तरी याची काळजी घेण्याची गरज आहे. महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी यासाठी स्वतःपासून सुरुवात केली तर नागरिकही काळजी घेतील.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम prevent about fire
आगीचा धोका ओळखा


- महावीर पोखरणा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज