शहरात भटक्या श्वानांची समस्या वाढत आहे. श्वानांच्या संख्येतही वाढ होत आहे. नागरिकांना या श्वानांचा त्रास होत आहे. या श्वानांना आजार असण्याचीही शक्यता आहे. खरुज असलेले श्वान रस्त्यावर फिरताना दिसतात. त्यामुळे प्रशासनाने याबाबत दखल घेऊन उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.
शहरात भटक्या श्वानांची समस्या वाढली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Nov 2019, 5:44 am