नगरशहरातील अनेक ठिकाणी बेशिस्त रिक्षांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. दिल्लीगेट, माळीवाडा, एसटी स्टँड, जिल्हा परिषद या ठिकाणी पियागो रिक्षा बेशिस्तपणे उभ्या केल्या जातात. त्यांचा अन्य वाहनांना त्रास होतो. वास्तविक पहाता अशा रिक्षांवर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, ती होताना दिसत नाही. अनेकदा नियुक्ती केलेल्या ठिकाणी वाहतूक पोलिस नसतात, त्यामुळे रिक्षाचालकांवर कोणाचाच वचक राहत नाही.- संतोष बनगर
रिक्षांचा अडथळा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Sep 2017, 5:34 am