सध्या रेल्वे लुटीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे रेल्वेच्या सुरक्षिततेचा आढावा घेऊन सुरक्षितता वाढवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी पुरेशा व्यवस्था नसल्याचे दिसून येत आहे. रेल्वेतच पोलिस कर्मचारी तैनात ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे याबाबत उपाययोजना कराव्यात.
रेल्वेची सुरक्षा महत्वाची
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Nov 2018, 5:30 am