अग्निशमन विभागाच्या वाहनाचा एक पंप नादुरुस्त आहे. त्यामुळे येथे पाण्याची गळती होत असते. या पंपाची दुरुस्ती होणे आवश्यक असले तरी अद्याप दुरुस्ती झालेली नाही. नगर शहरात दुरुस्ती होणे शक्य नाही, यासाठी औरंगाबाद किंवा पुणे येथे जावे लागते अशी माहिती आहे. त्यामुळे या नादुरुस्त स्थितीतच कामकाज केले जात आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
दुरुस्ती आवश्यक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Dec 2019, 5:44 am