अ‍ॅपशहर

नागरिकांनी जबाबदारी पाळावी

Maharashtra Times 22 Feb 2017, 10:40 am
नगर : पगार नसल्याने महापालिका कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे कचराकुंड्या उचलल्या जाणार नाहीत. रस्त्यावर टाकण्यात आलेला कचराही उचलला जात नाही. त्यामुळे या काळात तरी नागरिकांनी जबाबदारी वागून रस्त्यावर कचरा टाकणे टाळले पाहिजे. माणिक चौकात कचराकुंडीची कमतरता आहे. महापालिकेने येथे कुंडी ठेवून नागरिकांची नेहमीची गैरसोय दूर केली पाहिजे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम responsibility of citizens
नागरिकांनी जबाबदारी पाळावी



- अक्षय लोळगे

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज